काय आहे मनुस्मृति दहना मागील सत्य ..! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड मुक्कामी ह्या विषमता वादी धर्मग्रंथाचे जाहीरपणे दहन केले. ज्या सामाजिक व्यवस्थेने हजारो वर्ष दीन दुबळ्या जनतेला जाचक अटी करून संपूर्ण समजतात विषमता निर्माण केली सामाजिक रूढी परंपरा अधिक कडक करून गुलामी ,अन्याय अत्याचार […]
↧