महाराष्ट्रात पूरस्थिती आहे ….!पाणी ओसरत आहे मात्र पुरात सर्व काहीं गेले होत्याचे नव्हते झाले,संपुर्ण पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली होता . लोक मदतीचे याचना करत आहेत .पूरग्रस्तांना जात ,धर्म न पाहता मदत केली पाहिजे . सुरवातीला सरकारी यंत्रणा सक्रिय नव्हती परिस्थितीची जान झाल्यावर मात्र सत्ताधारी हादरले .माध्यमांशी लोकप्रतिनिधी ही घाबरून व वाचाकून आहेत. त्यातच विविध सामाजिक संस्था […]
↧