आंबेडकरी नेतृत्वाने लाचारी आणि हुजरेगिरीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवे . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी देशभर करोडोंच्या संख्येने आहेत दिवसांगणिक त्यात लाखोंची भर पडत असते ज्या व्यक्तीने महामानवांचे विचार वाचले ,अभ्यासले की यी व्यक्ती महामवांचा अनुयायी होतो त्याला जातीचे, धर्माचे ,प्रांताचे...
↧